शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज Screen च्या सुवीर सरन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. वरळी मतदारसंघ, तिथल्या समस्या, तिथल्या लोकांच्या मागण्या, वरळी मतदारसंघाची खासियत या सगळ्यावर आदित्य ठाकरे भरभरुन बोलले आहेत. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाबाबत, ब्रेक अपबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सगळ्यावर आदित्य ठाकरे यांनी खुमासदार उत्तरं दिली आहेत. वरळी मुंबईचं हृदय आहे. या ठिकाणी चाळीचं आयुष्य कसं असतं, गणपती उत्सव कसा साजरा होतो त्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ही मुलाखत लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा