मुंबई : सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून दरदिवशी सरासरी सुमारे २४ हजार वाहने या मार्गावरून धावत आहेत. वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्ग जोडण्यापूर्वी दरदिवशी सरासरी २० हजार वाहने या मार्गावरून धावत होती. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सरासरी चार हजार वाहनांची वाढ झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा