अतिरिक्त साखरेच्या प्रश्नामुळे ऊस उत्पादकांना अद्याप ‘एफआरपी’प्रमाणे दर मिळालेला नाही. साखर कारखाने शेतकऱ्यांना प्रत्येक टनाला सध्या एफआरपीपेक्षा सुमारे ७०० रुपये कमी देत आहेत. त्यामुळे एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर प्रशासक नेमून शेतकऱ्यांना त्यांचा दर मिळवून द्यावा, अन्यथा सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर १६ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा इशारा राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांनी दिला आहे.
एफआरपीप्रमाणे दर देण्याचा विषय येताच साखर कारखानदार कारखाना बंद करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अशा कारखान्यांवर थेट प्रशासक नेमावा. म्हणजे शेतकऱ्यांना दरही मिळेल व कारखानाही सुरू राहील, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Story img Loader