राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. “शिंदे-फडणवीस सरकार पोलीस अधिकाऱ्यांना आणि शिपायांना कार्यकर्ते असल्यासारखं राबवतात,” असा आरोप अजित पवारांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा