राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात बोलताना पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचं विधान केलंय. नोकरभरतीतील पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगतानाच अजित पवारांनी दोषींची गय करणार नसल्याचं सांगितलं. तसेच पेपरफुटी प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि दोषींवर कडक कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अधिवेशनात राज्यातील इतर मुद्यांवरही भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा