मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयश महायुतीने गांभीर्याने घेतले असून दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी समाजांचा विश्वास संपादन करून झालेल्या चुका दुरुस्त करू. यातून लोकसभेपेक्षा विधानसभेचा निकाल नक्कीच वेगळा लागेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला. पक्षाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन अजित पवार गटाच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा