मुंबई : देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मुंबईत गेल्या वर्षभरात विनयभंगाचे सुमारे दोन हजार गुन्हे दाखल झाल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. तसेच, बलात्कारप्रकरणी ९०० हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आल्याचे माहिती अधिकारातून निदर्शनास आले आहे. दरम्यान, एका वर्षात महिलांवरील अत्याचार, विनयभंग आणि पॉक्सो नियमांतर्गत तब्बल ४,३५१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा