मुंबई : लोकलमध्ये जनावरांसारखा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते ही बाब लाजिरवाणी आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही नुकतेच बेलापूर येथे झालेल्या अपघातात महिलेला पाय गमावण्याची वेळ आली होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत लोकलच्या अपघातात दररोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा