उपनगरीय रेल्वेबरोबरच आता मुंबईची जिवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढलेली प्रवासी संख्या आणि विनावाहक बस सेवेतील नियोजनाचा अभाव यामुळे अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करू लागले आहेत. या फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. बेस्टने २०१९ पासून आतापर्यंत बसमधून विनितिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल एक लाख १३ हजार २७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ७८ लाख ४४ हजार ६५० रुपये दंड वसूल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा