मुंबई : पशुसंवर्धन आयुक्तालयाने टॅगिंग (कानात बिल्ले मारणे) करूनच पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश प्रगणक कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. शिवाय प्रगणकांची संख्या तोकडी आहे. प्रगणकांना पुरेसे प्रशिक्षणही दिलेले नाही, त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या २१ पशुगणनेचे काम रखडले आहे. सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी गंभीर दखल घेऊन फेब्रुवारीअखेर पशुगणना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा