केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यावर अखेर पाडकाम सुरू करण्यात आलं आहे. बंगल्यातील बेकायदा बांधकाम खुद्द राणे कुटुंबाकडूनच पाडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नारायण राणे आणि कुटुंबीय चर्चेत आले आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाला उद्देशून सवाल केला आहे. तसेच, सत्तेच्या बळावर दादागिरी सुरू होती, असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा