मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून महाराष्ट्रातील गल्लोगल्ली आणि घरोघरी तयारीची लगबग सुरू आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध मंडळे आणि कोकणातील घरोघरी भजनांचा नाद कानावर पडत असतो. गेली काही वर्षे आपल्या नोकऱ्या, व्यवसाय सांभाळून तरुणांची भजनी मंडळे सुरू करण्याकडे कल आहे. मात्र, वाद्यानिर्मिती, वाद्यांची बांधणी याकडे तरुणाई वळली नसल्याने कारागीर मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा