मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुंबईतील राजकीय फलक, बॅनर, भित्तीपत्रके काढण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे. अनुज्ञापन विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत संपूर्ण मुंबईतून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी निष्कासित करण्यात आले आहेत. ही कारवाई १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा