राहुल गांधी जाणूनबुजून सावरकरांचा अपमान करत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस करत आहे. शिवसेना सत्तेसाठी माती खात असून, केवळ बोटचेपी भूमिका घेत इशारे देण्याचे काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले होते. ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना झप्पी मारणारे आदित्य ठाकरे गप्प का? राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध का करत नाही, असा प्रश्न भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा