मुंबई : जेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हिंदूत्ववादी होते तेव्हा, दार उघड बये दार. हे जगदंबे चरणी गाणे म्हणत होते. मात्र जेव्हापासून त्यांनी हिंदूत्व सोडले त्या दिवसापासून ते दार खटखटाव भाई दार खटखटाव असा कार्यक्रम करीत आहेत. कधी ते तेजस्वी यादव, कधी केजरीवाल, कधी भारत राष्ट्र समिती अशाच प्रकारे आता ते राहुल गांधींचेही दार खटखटवायला जातील, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा