भाजपा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ‘कलंक’ शब्दावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला गेल्या आठवड्यात सर्वांनी पाहिला. नागपुरातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला लागलेला कलंक असा उल्लेख केला होता. त्यावर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली आंदोलनं आणि नेत्यांनी टीकाही केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मी त्या उल्लेखावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ‘आमच्या पक्षात या नाहीतर, तुरुंगात जा,’ ही भाजपाची प्रवृत्ती देशाला व राज्याला कलंक असून माझ्या बोलण्याने तुमच्या तळपायाची आग मस्तकात का गेली, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा