मुंबई: देशामध्ये कर्करोग ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण देशातील विविध कर्करोगाच्या रुग्णालयांमध्ये साधारणपणे १४०० रेडिओथेरपी केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात भारतामध्ये फक्त ७०० रेडिओथेरपी केंद्रे आहेत. त्यामुळे तूर्तास कर्करोगाच्या रुग्णांना घराजवळ उपचार अशक्य आहे, असे इंडियन कॅन्सर कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज गुप्ता यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा