मुंबई, ठाणे, वसई : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी विचारणा करताच टॅक्सी, रिक्षाचालकांकडून मिळणारा नकार आणि त्यानंतर यांना नेमके कुठे जायचे असते या प्रवाशांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांनंतरही मिळाल्याचे दिसत नाही. मुंबईसह ठाण्यात भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडे झाल्याचे दिसते. वसई-विरारमध्ये तर या तक्रारी करण्याचीही मुभा प्रवाशांना मिळत नसल्याचे दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा