महाराष्ट्राला वारसा आहे सामाजिक चळवळींचा. पर्यावरण चळवळी हा त्याचाच अविभाज्य घटक. या कार्यात झोकून दिलेले राज्यभरातील कार्यकत्रे, अभ्यासक एकाच व्यासपीठावर येणार आहेत ते ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत आयोजित होत असलेल्या ‘आपण आणि पर्यावरण’ या परिषदेत. ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’च्या सहकार्याने होणाऱ्या या परिषदेला ‘रिजन्सी ग्रुप’ आणि ‘केसरी’ यांची मदत मिळाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा