न्यायालयाकडून वारंवार विचारणा होऊनही राज्य सरकारकडून उत्तर नाहीच
मुंबई : बदलापूर येथील बालवाडीत शिकणाऱ्या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीसाठी दंडाधिकाऱ्यांनी जबाबदार ठरवलेल्या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी पुन्हा विचारणा केली. परंतु, यावेळीही या प्रश्नाचे थेट उत्तर देण्यास राज्य सरकारतर्फे टाळाटाळ करण्यात आली. सरकारच्या या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा