वांद्रे-वरळी सागरी सेतुवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना येत्या १ एप्रिलपासून टोलसाठी वाढीव पैसे मोजावे लागणार आहेत. या मार्गावरील एकेरी प्रवासासाठी आता ५५ ऐवजी ६० रूपये द्यावे लागणार आहेत. तर, दुहेरी प्रवासाचा टोल ९० रूपये इतका करण्यात आला. यापूर्वी वाहनधारकांना त्यासाठी ८२.५० रूपये मोजावे लागत होते. वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गावरील टोल दर तीन वर्षांनंतर वाढेल, अशी तरतुद सुरूवातीलाच करार करताना करण्यात आली होती. त्यानुसार १ एप्रिलपासून टोल वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक पासधारकांनाही १ एप्रिलपासून २७५० रुपयांऐवजी तीन हजार रुपये मोजावे लागतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा