मुंबईच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची तयारी सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनात विघ्न येऊ नये यासाठी किनाऱ्यांवर विविध पातळ्यांवर उपाय योजले आहे. या दिवशी समुद्राला मोठी भरती असल्याने सर्वानी सावधानता बाळगण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा