मुंबई : बीड जिल्ह्यातील ‘मस्साजोग’ गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा विलंबाने का होईना मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. परंतु, ‘वंचित बहुजन आघाडी’चा परभणीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांवर कारवाई का केली जात नाही? न्याय मिळण्यासाठी पीडित उच्चवर्णीय पाहिजे का? दलितांना न्याय मिळण्यास विलंब का? असे अनेक प्रश्न आंबेडकरी चळवळीतून सरकारला केले जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा