मुंबई : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत आणि कामानुसार पगार मिळत नसल्याने; तसेच बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात येत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळपासून नोकरदार, विद्यार्थी, छोट्या व्यापाऱ्यांना इच्छितस्थळी पोहचण्यास प्रचंड दमछाक झाली. मुलुंड, वडाळा आणि अन्य काही आगारांमधील बेस्टच्या भाडेतत्वावरील बसगाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला गालबोट लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा