शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत भाजपा आणि शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाकडून होणाऱ्या “आमचं सरकार आल्याने हिंदूंच्या सणांवरील संकट टळलं” या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “सातत्याने गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करत आहेत,” असं म्हणत भास्कर जाधवांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच महाविकासआघाडी सरकारच्या काळात आपण शिमगा, गुढीपाडवा शोभायात्रा आणि ईदही धुमधडाक्यात साजरी केल्याचं म्हटलं. ते बुधवारी (२१ सप्टेंबर) मुंबईतील नेस्को सभागृहात आयोजित गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा