भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये एक तीन मजली इमारत कोसळली, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या इमारत दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला तब्बल २० तासांनंतर बाहेर काढण्यात एनडीआरफच्या जवानांना यश आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा त्याच दिवशी वाढदिवसही होता. सुनील पिसाळ (३२) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना एनडीआरएफ आणि ठाणे आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी सकाळी ८ त्या सुमारास बाहेर काढले. जेव्हा ते शुद्धीवर आले आणि पाहिलं त्यांना खऱ्या अर्थाने पुर्नजन्म मिळाल्यासारखे वाटले यावेळी त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा