मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपावर टीकास्त्र डागलं आणि ‘आम्ही फक्त तोंडाची वाफ काढत नाही, तर जे बोलतो ते करतो’ असं म्हटलं. यावर भाजपाने प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री ठाकरे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता पुन्हा नव्याने घोषणा करत आहे, असा आरोप केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा