शिवसेना आणि भाजपाचे रक्त एकच आहे. आमच्यात हिंदुत्वाचा समान दुवा असल्यामुळे पुन्हा युती झाली असल्याचे भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना सर्व मुद्दे समजावून सांगितले, त्यांना ते पटलेही. त्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. युती तुटली नव्हती आणि भविष्यात तुटणारही नाही. तात्विक सहमती होणे आवश्यक होते. आमच्यात मतभेद होते. मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण असते, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा