शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर १०० हून अधिक दिवसांनी जामीन मिळाला आणि ते तुरुंगाबाहेर आले. यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत व्यक्त न होता संयमी पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या कटुता संपवावी या भूमिकेचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी फडणवीसांचं तोंडभरून कौतुकही केलं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी फडणवीस कटुता संपवावी असं का म्हणाले याचं कारण सांगितलं आहे. ते गुरुवारी (१० नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा