मुंबई : मुंबईचा विकास आराखडा आणि अन्य काही प्रश्न हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर स्वाक्षरी होत नसल्याने रखडल्याचा आरोप करीत भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाला मंगळवारी विधानसभेत लक्ष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थेने शहर विकास आराखडा तयार करुन तो शासनाला पाठविण्यासाठी कालमर्यादा घातली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा