केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने जुहूमधील बंगल्यातील बेकायदा बांधकामासंबंधी पाठवलेली नोटीस रद्द करावी अशी मागणी नारायण राणे यांनी हायकोर्टात केली होता. हायकोर्टाने नारायण राणे यांची याचिका निकाली काढली असून तूर्तास कारवाई नको असं सांगत दिलासा दिला आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा