मुंबई म्हटलं की लोकलचा प्रवास ठळकपणे डोळ्यांसमोर येतो. त्यापाठोपाठ मुंबईकरांचा प्रवासात जाणारा वेळ आणि रस्तेमार्गाने जाणाऱ्या मुंबईकरांना ट्रॅफिकमुळे होणारा मनस्तापही नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईतलं ट्रॅफिक, त्यातही पावसाळ्यात पाणी साचल्याने येणाऱ्या अडचणी, खड्डे अशा सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत मुंबईकर आधी घरून ऑफिसला आणि नंतर ऑफिसमधून घरी पोहोचतात. पण आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या तीन महिन्यात पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या ट्विन टनेलच्या कामाला सुरुवात होणार आहे!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा