मुंबई : नवीन इमारत बांधताना यापुढे गच्चीच्या अर्ध्या भागात हिरवळ तयार करणे आणि अर्ध्या भागात सौरऊर्जेची यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्याचा विचार मुंबई महापालिका प्रशासनाचा आहे. यासाठी लवकरच धोरण तयार करण्यात येणार आहे. किती चौरस फुटांच्या बांधकामासाठी ही अट असावी, किती जागेत सौरऊर्जा यंत्रणा असावी याबाबतचे निकष या धोरणात ठरवण्यात येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा