मुंबई : कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीलगत वसलेल्या झोपडीधारकांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. मुंबई महानगरपालिकेने येथील झोपडीधारकांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन लवकरच नदीलगत ३५० मीटरची संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला असून पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे नदीलगतच्या झोपड्यांचे पुरापासून संरक्षण होणार आहे. संरक्षण भिंतीच्या बांधणीदरम्यान बाधित झोपडीधारकांचेही कांदिवलीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा