मुंबई : कोणत्याही इमारत दुरुस्तीला होणारा विलंब ही एकप्रकारे नागरिकांची छळवणूकच आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने हुतात्मा चौक परिसरातील प्रसिद्ध द्वारका हॉटेलस्थित इमारतीच्या दुरूस्तीला होत असलेल्या विलंबाच्या निमित्ताने केली. तसेच, दुरूस्तीबाबत इमारतीच्या मालकासह भाडेकरूंकडे पालिकेच्या विविध विभागाकडून करण्यात आलेल्या विविध मागण्यांविषयी नाराजी व्यक्त करून महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरेही ओढले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा