काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. नोटाबंदीनंतर देशभरात बँकांसमोरील रांगांमध्ये जवळपास ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. आजच्या घडीला देशभरातील लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याकडे जेवण, औषधे आणि दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे राहिले नाहीत, असेही निरुपम म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा