मुंबईः पश्चिम रेल्वेवरील जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चौघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) बडतर्फ जवान चेतन सिंह यालाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृतांचे नातेवाईक करत आहेत. वर्ष उलटले तरी त्या घटनेची भीती अद्यापही मनात असल्याचे मृत सैय्यद सैफुद्दीनचा भाऊ युनुस सैय्यद याने व्यक्ती केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा