मुंबई : यंदाच्या २६ जुलै रोजी कारगिल युद्धात पाकिस्तान विरोधात भारताने संपादन केलेल्या विजयाला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने या युद्धात सहभागी झालेल्या व शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी यंदा भारतीय लष्कराने एक आगळीवेगळी मोहीम आखली. या मोहिमेअंतर्गत भारताच्या तीन दिशांहून निघालेल्या लष्कराच्या संघांनी मोटरसायकलीने कारगीलच्या दिशेने कूच केले. आपापल्या मार्गातील कारगील युद्धातत मोलाची कामगिरी बजावलेल्या वीर जवानांना व शहीद कुटुंबांना भेट देत, तसेच युवावर्गाला लष्कराची कार्याची माहिती देत हे साहसवीर रायडर्स अलीकडेच द्रासला पोहोचले. नॉर्दन कमांडचे कमांडर इन चीफ लेफ्ट. जनरल व्ही. सुचिन्द्र कुमार यांनी द्रास येथील कारगील वॉर मेमोरियल येथे आयोजित समारंभात भलामोठा पल्ला पार करीत द्रासला पोहोचलेल्या या वीरांचे स्वागत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा