करोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वित्तीय तुटीची पर्वा न करता धैर्याने पायाभूत सुविधा,आरोग्य अशा गोष्टींत खर्च करणारा व दोन बँका-विमा कंपनीचे खासगीकरण करण्यासारखे धाडसी निर्णय घेणारा गेल्या चार-पाच वर्षांतील सर्वात स्वागतार्ह असा हा अर्थसंकल्प आहे. पण खर्च करण्याचे संकल्प करणाऱ्या या अर्थसंकल्पात पैसा येणार कसा, याचे उत्तर मिळत नाही हीच चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर वित्तीय शिस्तीपासून स्वत:ला सवलत देणारे केंद्र सरकार नागरिकांना मात्र कसलीही सवलत देत नाही, ही या अर्थसंकल्पातील मोठी विसंगती आहे, असे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कु बेर यांनी ‘वेध अर्थसंकल्पाचा’ या दूरचित्रसंवाद कार्यक्रमात के ले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा