मुंबई : प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये काही लाभार्थी व क्षेत्रांसाठी विशेष तरतूद केली जाते. निर्मला सीतारामन यांनी शनिवार, १ फेब्रुवारी रोजी मांडलेला २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प या नियमाला काहीसा अपवाद ठरला. मध्यमवर्गीय करदाता, बिहार, लघु व मध्यम उद्याोग आणि स्टार्ट-अप, अणुऊर्जा आणि विमा क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, गिग कामगार, कर्करोग्रस्त, मोबाइल व विद्याुत बॅटरी निर्मिती अशा व्यक्ती आणि क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिसून येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा