वाहतूक कोंडी ही मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अलिकडच्या काळात मेट्रोच्या कामांमुळे ही कोंडी आणखी वाढली आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची कामं, रस्त्याची कामं, उड्डाणपूल आणि नाल्यांच्या कामांमुळे बऱ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर खोदकाम करून ठेवलं आहे, तर बहुतांश रस्ते, रस्त्यांवरील लेन बंद आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी मुंबईकर ऑफिससाठी ये-जा करतात तेव्हा लोकांना तासनतास रिक्षा-टॅक्सी किंवा बसमध्ये बसूनच राहावं लागत आहे. ५ ते १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतोय. त्यामुळे लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतोय. बऱ्याचदा मुंबईकर हा मनःस्ताप सोशल मीडियावर व्यक्त करतात. असाच एक प्रकार ऑनलाइन सेवा प्रदाता कंपनी लिंक्डइनवर पाहायला मिळाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा