मुंबई : पवई येथील जयभीमनगरमधील झोपड्यांवरील कारवाईबाबत विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या अहवालाच्या आधारे कारवाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. तसेच, एसआयटीतर्फे नंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. त्याची दखल घेऊन एसआयटीतर्फे केल्या जाणाऱ्या चौकशीवर आपल्यातर्फे देखरेख ठेवण्यात येईल, असे न्यायलयाने स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा