मुंबई : वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्र व राज्याची परवानगी मिळाली आहे. आता या प्रकल्पासाठी केवळ वनखात्याची कांदळवनासाठीची परवानगी शिल्लक आहे. या सर्व परवानग्या येत्या दीड महिन्यात मिळतील व त्यानंतर लगेच वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा