गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकार मुंबई बंदर प्राधिकरणाच्या (मुंबई पोर्ट अथॉरिटी) जागेवरील शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र पुनर्विकासाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. आता केंद्र सरकारने नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे आणखी काही काळ शिवडीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासासाठी वाट पाहावी लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा