मुंबई : मुंबईतील समुद्री वाऱ्यांचा वेग, हवामानाची स्थिती पाहता महापालिका प्रशासनाने फलकांबाबत नियमावली तयार केली आहे. त्यानुसार ४० फूट बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महापालिका परवानगी देत नाही. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन फलकांबाबत महापालिकेच्या धोरणांची अंमलबजावणी करत नव्हते. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला महापालिकेचे धोरण मान्य करावे लागेल, असा आदेश दिला. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने फलक हटविण्यास सुरुवात केली आहे. यात पश्चिम रेल्वेला वार्षिक ८ कोटी आणि मध्य रेल्वेला पाच वर्षांसाठी ८० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा