मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने बसेसच्या मार्गात बदल केले आहेत. श्रेयस जंक्शन येथे मंडप बांधल्यामुळे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ महाकाली गुंफा ते विक्रोळी आगारापर्यंत धावणारी (बस मार्ग क्रमांक ४१०) बस अमृतनगरकडे न जाता, थेट विक्रोळी आगाराकडे जाईल. रावळपाडा बस थांब्यावर मंडप बांधल्यामुळे दहिसर पूर्वेकडील रावळपाडा ते बोरिवली रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या (बस मार्ग क्रमांक २९८) बसचे प्रवर्तन डोंगरेवाडी येथे खंडित केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा