संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई :नांदेड, ठाणे, नागपूर आदी ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी कित्येक रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य व वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून आरोग्याचे सर्वंकष व्हिजन २०३५ तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आदेश दिले होते. त्याला आता दोन महिन्याहून अधिक काळ लोटला तरी अद्यापि आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ज्ञांची समिती नेमण्याची साधी तसदीही घेतलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा