गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला दणदणीत विजय मिळताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर आता गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला.यावर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा