मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी चहल यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप लावले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना चहल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यामुळे ते ठाकरे यांच्या जवळचे असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी त्यांची चौकशी केली जात असल्याचा कयास बांधला जात होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच इकबाल सिंह चहल यांचे कौतुक केले. त्यामुळे अनेकांच्या भुयवा उंचावल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा