मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२४ अंतर्गतच्या तुकडीतील पदव्युत्तर विधि शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची (एटीकेटी) परीक्षा अद्यापही घेतली नसल्यामुळे द्वितीय वर्षातील प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. द्वितीय वर्षात प्रवेशासाठी पात्र ठरण्यासाठी प्रथम वर्षातील ८ पैकी ६ विषयांत उत्तीर्ण असणे बंधनकारक असते. मात्र प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर न झाल्यामुळे द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया ‘तात्पुरती’ झाली असून ‘अंतिम प्रवेश प्रक्रिया’ पूर्ण होणे बाकी आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा